Friday, February 25, 2011

मराठीचा 'बाप' कोण ? 'मराठी भाषा' दिवस कुणाच्या नावावर ?

मराठी भाषा दिवस २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्याचे आवाहन तथाकथित मराठी भाषा प्रेमी सेना-मनसेवाल्यानी केले  आहे.या दिवसाच्या निमित्ताने बहुजन समाजाच्या दृष्ठिने काही प्रश्नाची उत्तरे शोधने आवश्यक आहे.त्यासाठीच हा लेखन प्रपंच !
सुरवातीला आपण मराठी आणि मराठा या दोन समान वाटणार्या पण परस्पर भन्न असणार्या शब्दाच्या व्याख्या समजुन घेतल्या पाहिजेत.या दोन शब्दाची व्याख्या पुढील प्रमाने सांगता येतील.तेथे आपण मराठी संस्कृति आणि मराठा संस्कृति याची नोंद घेतली पाहिजे.
मराठा संस्कृति:-छत्रपति शिवरायांनी उभारलेले स्वराज्य हे मराठा राज्य म्हणूनच ऐतिहासिक कागदपत्रात नोंद आहे.छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति झाल्यावर सभासद नावाचा बखरकार म्हणतो,"या युगी सर्व पृथ्वीवर मेच्छ बादशाह,मराठा पादशाह ऐवढा छत्रपति झाला.ही गोष्ट काही सामान्य झाली नाही."छत्रपति शिवरायांचे स्वराज्य मराठा राज्य असले तरी त्यातील 'मराठा' या शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक आहे.यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचा समावेश होतो.मराठा संस्कृति ही व्यापक संस्कृति आहे.यामध्ये आठरापगड़ जातीचा आणि बाराबलुतेदाराचा समावेश होतो.मराठा ही अन्ययाच्या विरोधात लढणारी वृति  आहे.या संस्कृतीचे मुळ हे हडप्पा-मोहोंजोधडो या मध्ये सापडते.म्हणून आपल्या देशाच्या राष्ट्रगीता मध्ये मराठा असा उल्लेख रविंद्रनाथ टागोर यांनी केला आहे.थोडक्यात  मराठा संस्कृति म्हणजे महात्मा बलिराजा पासून ते गोतम बुध्दान आणि जगदगुरु तुकोबरायण पासून ते छत्रपति शिवरायां पर्यत व पुढे फुले-शाहू-आंबेडकरांची संस्कृति आहे.बहुजन संस्कृति आहे.                                                                                                    
नेमके याच्या उलट मराठी संस्कृति आहे.तिचाही थोडक्यात आढावा घेऊ या.
मराठी संस्कृति:-मराठी संस्कृतिचे मुळ हे वैदिक ब्राम्हणी संस्कृतित आहे.ज्याप्रमाने ब्राम्हनानी आपल्या फायद्यासाठि हिंदुत्वाचे कवच घेतले आहे.तसेच महाराष्ट्रातील ब्राम्हनानी मराठीपणाचे कवच घेतले आहे.ब्राम्हनाच्या मते जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी अशी संकल्पना नसून जो जन्माने ब्राम्हण आहे.तोच केवळ मराठी माणूस म्हणून ओळखण्यात येतो.म्हणून तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांना "हे राज्य मराठा असणार की मराठी" असा खोचक माडखोलकरी प्रश्न विचारण्यात आला होता.म्हणजेच छत्रपति शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला या देशातील ब्राम्हनानी मराठी राज्य मानले नाही.आणि ते प्रत्येकशात मराठा स्वराज्य होते.हे आपण वर पहिलेच आहे.ब्राम्हनाच्या मते मराठी राज्य म्हणजे पेशवाई हे होय.मराठी संस्कृति ही अत्यंत संकुचित संस्कृति आहे.ज्यामध्ये ब्राम्हनांचा समावेश होतो.थोडक्यात मराठी संस्कृति म्हणजे सदाशिव पेठी संस्कृति.म्हणजे बामन एके बामन.                                
आता आपण मराठी भाषा दिवस या विषयकडे पाहू या.या दिवसाचा इतिहास पाहता तो फार अलीकडचा असल्याचे आपल्या लक्षात येते.११९५ साली महाराष्ट्रामध्ये सेना-बीजेपीचे युति सरकार असताना गणपतीला दूध पाजन्याचा चमत्कार करणारे चमत्कारी बाबा मनोहर पंत जोशी हे मुख्यमंत्री म्हणून गादीवर होते.यानीच २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून जाहिर केला.२७ फेब्रुवारी म्हणजे वि.वा.शिरवाडकर उर्फ़ कुसमाग्रज याचा जन्म दिवस आहे.या कुस्माग्रजांचे अल्प चरित्र पाहने या विषयासाठी आवश्यक आहे.दि.२७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे शहरात रंगनाथ शिरवाडकरांच्या घरात मुलगा जन्मला.नाव ठेवले गजानन.काकाकड़े दत्तक दिले.म्हणून नाव झाले:-विष्णु वामन शिरवाडकर !पुणे तेथे शिक्षण झाले.पत्रकारिता करित असताना कविता लिहायला सुरवात केली.त्यासाठी टोपन नाव घेतले कुसमाग्रज.अशा कुसमाग्रजाचे मराठी साहित्यात योगदान काय ?तर ऐकून १४ पुस्तके.त्यातील ही बरीच भाषांतरित.यांनी छत्रपति शिवरायांचा व मावल्याचा अपमान करणारी 'सात' नावाची कविताही लिहिली आहे.ती दाहवीच्या 'मराठी कुमारभारती' या पुस्तकात पान क्रमाक १२८ वर आहे.अशा पध्तिने  छत्रपतींचा अपमान करणार्याच्या नावाने 'मराठी भाषा दिन' दिन साजरा केला जातो.आणि ते ही परस्पर वेगले असल्याचे दाखवणार्या सेना
मनसे या ब्राम्हणवाद जोपासनार्या पक्षा कडून हे बहुजन समाजाने लक्षात घ्यावे.
कारण या  कुसमाग्रज पेक्षा काकनभर जास्तच नव्हे तर असे लाखो कुसमाग्रज ज्यांच्या पसंगालाही पुरणार नाहीत.अशी माणसे बहुजन समाजात आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.साहित्यसम्राट आन्नाभाऊ साठेचे नाव सुध्दा पुरेसे आहे.तरी पण ब्राम्हनाना पाहिजे जातीचा 'मराठी माणूस'.तसेच लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदा मराठीत भाषण करणारे क्रांतिसिंह नाना पाटिल सुध्दा यांना चालत नाहीत.आणि ज्या छत्रपति शिवरायांनी मराठी भाषेचा 'राज्यव्यवहार कोष' तयार केला.ते सुध्दा चालत नाहीत.अशा बामनी षड्यंत्रला बळी पडण्यासाठि जणू आम्हा बहुजनात स्पर्धाच सुरु असल्या सारखे आमच्यातील बैयताड तरुण मरत असतात.खंर तर त्याची चुक नाहीच.कारण "जेथे पोरग रडतच नाही.....तेथे आईने पजन्याचा प्रश्नच उदभवत नाही."
 (हा विषय समजुन घेऊ इच्छीनार्या लोकानी "मराठी की ब्राम्हणी" हे पुरुषोत्तम खेडेकर लिखित पुस्तक जरुर वाचावे.)

Thursday, February 24, 2011

रामदासी 'सदगुरु बैठकी' चा भांडाफोड़....!
'स्त्रीलंपट' रामदास 'सदगुरु' कसा ?
आदिलशाह,औरंगजेबाचा 'हेर'..! छत्रपति शिवरायांचा 'गुरु' कसा ?

बहुजनप्रतिपालक,कुळवाडीभूषण  छत्रपति शिवाजी महाराजांनी,स्वराज्य संकल्पक छत्रपति शाहजीराजे,राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व जगदगुरु तुकोबाराय यांच्या प्रेरणेनेमार्गदर्शनाखाली तमाम बहुजनाचे 'स्वराज्य'   उभारले.छत्रपति शिवरायांनी  आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात आठरापगड़ जातीतील मावळयांना सोबत घेउन केलेल्या 'बहुजन हिताय -बहुजन सुखाय' या कार्याला व खुद्द छत्रपति शिवरायांना कलंकित-बदनाम करणारी या देशातील सडक्या मेंदुची भट-ब्राम्हनाची नाजायज आवलाद पुन्हा माजली आहे.याच भट-ब्राम्हनानी महात्मा गोतम बुध्दान पासून संत शिरोमणी संत नामदेव महाराजांन  पर्यंत व जगदगुरु तुकोबरायान पासून ते राष्ट्रसंत गाडगेबाबान पर्यंत व महात्मा बलिराजा पासून ते छत्रपति शिवरायांन पर्यंत व पुढे छत्रपति संभाजी महाराजांन पासून ते फुले-शाहू-आंबेडकर-प्रबोधनकार-क्रांतिसिंह नाना पाटिल यांच्यासह सर्वच बहुजन महापुरुषांच्या व सर्व बहुजन समाजाचा इतिहास नासवन्याचे व बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे.सातत्याने रचत आहेत.
बहुजनानो......विचार करा......! याच भट-ब्राम्हनानी शेतकर्याचा बळीराजा पातालात घालून त्यांचा 'बळी' घेतला.तर 'जेम्स लेन'या विदेशी लेखकाच्या आडून पुण्यातील भांडारकर संस्थेतिल चौदा भटांसह,इतरानी राष्ट्रमाता-राजमाता जिजाऊना चरित्र्यहिन ठरवण्याचे व प्रत्यक्षात छत्रपति शिवरायांचा बापच बदलण्याचे आंतरराष्ट्रीय कट-कारस्थानासाठी देश-विदेशातील एकजात सर्वच भट-ब्राम्हण शेकडो वर्षापासून गुप्तरित्या विविध माध्यमातून 'कूचाळकी तंत्राचा' वापर करित होते.याच षड्यंत्राचा एक भाग म्हणून छत्रपति शिवरायांच्या 'जन्म तारखेचा वाद' शंभर वर्षापेक्षा जास्त काळ घातला गेला.तसेच,छत्रपति शिवरायांच्या लोकोत्तर कार्याचे श्रेय भटा-ब्राम्हनाना देण्यासाठीच शहाजीराजांचा सामान्य नोकर असणार्या दादू कोंढदेव गोचिवड़े-कुलकर्णी व रामदासाचे सातत्याने उदात्तीकरण करण्यात येत आहे.अशा प्रकारे बहुजन समाजाची अस्मिताच नष्ट करण्यासाठी सर्व ब्राम्हण व त्यांच्या सर्व संघटना रात्रं-दिवस राबत आहेत.म्हणुनच,बहुजनानो.....जागे राह.....कारण,आता रात्रच नव्हे तर दिवसही वैर्याचा आहे.
बहुजनप्रतिपालक छत्रपति शिवरायांच्या गुरुपदी रामदासाला बसवण्यासाठी 'हलकट रामदासी' वाटेल त्या थराला गेले  आहेत.जात आहेत.रामदासाला छत्रपति शिवरायांचा 'गुरु' म्हणून सांगणार्या भटा-ब्राम्हनांचा समाचार आपल्या जहाल लेखनितुन घेताना सत्यशोधक दिनकरराव   जवळकर म्हणतात, "शुद्र राजा राज्या भिषेक करुन घेतो,म्हणून धर्म बुडाला म्हणणार्या भिक्षुकी मनाला,एखादी भटीण शुद्र पलंगावरून उड्या ठोकित आली तरी समजत नाही ! राज्याची भिक्षा मागायला अल्लक म्हणून येणारा गोसावड़ा रामदास हा राज्याभिषेक प्रसंगी कोठल्या मठठीत गांजा खेचित बसला होता.याचा उलघडा भटोबा करतील काय ? जेव्हा जेव्हा शिवाजीचे गुरुपद रामदासी झोलित टाकनार्या आजच्या भटात भगवा भंगड रामदास,बजाजीखानाच्या शुद्धीप्रसंगी कोठे वेणुताईच्या महलात
सदा सर्वदा योग तुझा घडावा ! तुझ्या कारणी देह माझा पडावा !!
हा शुंगारमंत्र शिष्यीनिला शिकवित होता काय ?
(संदर्भ:-देशाचे दुष्मन,लेखक:-दिनकरराव जवळकर,पान.नं. १४ व १५)
बहुजनानो......वाचा....! ज्या दिनकरराव जवळकरांवर राजश्री शाहूनी अपार माया,प्रेम केले ते सत्यशोधक दिनकरराव जवळकर आपल्या छत्रपति पद्य संग्रह या पुस्तकात रामदासाच्या गुरु पदाचा बुरखा आपल्या तिखट लेखणीने टर्कवताना लिहतात,
ही भटे माजली फार ! खर्याला कोण जगि पुसणार !! ध्रु !!
शिवबाच्या गुरुपदी बसविती ! रामदास भंगडभाई !
कुठे शिवाजी तो रणगाजी ! कुठे शिष्यानीयार !!१!!
शिवबाला हे शुद्र ठरवुनि ! आडवे पडले अभिषेका !
त्या समयला हा गोसावड़ा ! झाला होता गार !!२!!
खान बजाजी खरा मराठा ! बाटून गेला पार !
श्री शिवबाने शुद्ध करविले ! केला देशोध्दार !!३!!
या शुद्धीच्या समयी नव्हता ! रामदास तो काय जीता ? !
भगवाभंडग खान्यापुरता ! भूमीला तो भार !!४!!
राज्य कमविले श्री शिवबाने ! शुर मराठे लढवोनी !
हा गोसावड़ा मठित बैसे ! गांजा खेची फार !!५!!
कुठे सिंह तो शिवबा राजा ! कुठे रामदासी कोल्हा !
कुठे मराठे ते लढवय्ये ! कुठे लाडू खाणार !!६!!
श्री शिवबाने राज्य कमविले ! हातावर शिर घेवोनी !
हा गोसावड़ा दारोदारी ! झोळीसह फिरणार !!७!!
असे हजारो कुबड़ीवाले ! राखुंडीतिल संन्यासी !
राज्य कमाऊ जरी लागले ! कशाला मग तलवार !!८!!
शिवबाच्या गुरुपदी शोभते ! जिजाऊ माता ती देवी !
भगवाभंडग गुरु बनविती ! नसताना आधार !!९!!
(संदर्भ:- छत्रपति पद्य संग्रह,लेखक:-दिनकरराव जवळकर,पान.नं.२० व २१)
अशा रामदासाला छत्रपति शिवरायांचा 'गुरु' म्हणून थापन्याचा प्रयत्न रामदासी सातत्याने करित आहेत.काय तर म्हणे.....! रामदासाने छत्रपति शिवरायांना 'स्वराज्य' स्थापन्यासाठी प्रेरणा दिली.खरे तर.....! प्रेरणा-आशिर्वाद तर सोडाच पण, या रामदासाची आणि छत्रपति शिवरायांची कधी ही भेट सुध्दा झालेली नाही.रामदास हा छत्रपति शिवरायांचा 'गुरु' तर नाहीच.नाही.पण हा रामदास विजापुरच्या आदिलशहाचा व औरंगजेबाचा 'हेर' मात्र नक्की आहे.तसेच रामदासाने 'रामदासी पंथ' ही आदिलशाहितच स्थापन केला होता.त्या बाबत आनंद घोरपडे लिहितात,"शिवाजिराजांच्या राज्य स्थापनेचा प्रारंभ १६४५ च्या सुमारास झाला हे वर आलेच आहे.त्यांची राजमुद्रा असलेले पहिले निर्णायक पत्र १६४६ चे (१५-पृ.१९) या रामदासी पंथाची स्थापना १६४९ ची (१५-पृ.३१) हा कालानुक्रम पाह्ताही शिवाजीची राज्यनिर्मितिची प्रेरणा समर्थंची नव्हेच.हा रामदासी पंथही त्यांनी आदिलशाहित स्थापला जेथे राजांचा कोणत्याही प्रकारचा अधिकार व संबंध पोहोचत नव्हता,व चाफळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवाजिराजांचे शत्रु होते.विजापूर पातशाहिचे दोन बडे अंमलदार मुरार जगदेव आणि बाजी घोरपडे यांनीच रामदासांच्या नव्या देवस्थानाला काही स्वत:च्या  जमिनी व काही विजापूर दरबारा मार्फत इनाम दिल्याचा उल्लेख आहे.(२०-पृ.३७) रामदासाचे ठोसर घराणे मुधोळच्या घोरपडे घराण्याचे आश्रित होते." (संदर्भ:-शिवछत्रपति समज : अपसमज,लेखक-आनंद घोरपडे.पान.नं.५८)
बहुजनानो......विजापूर दरबारात छत्रपति शहाजीराजांना अफजलखाना मार्फत कैद करणार्या मुरार जगदेव व बाजी घोरपडे यांच्याकडे हा रामदास आश्रयास असे.याच मुरार जगदेवाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता.त्यावर पुन्हा बाल शिवरायांनी जिजाऊ,शहाजीराजे व तुकोबारायांच्या साक्षीने सोन्याचा फाळ असलेला नांगर फिरवून  पुणे(पुनवडी) पुन्हा वसवले.हा सत्य इतिहास आहे.रामदास,मुरार जगदेव व बाजी घोरपडेचाच नव्हे तर अफजलखानाचा सुद्धा 'गुरु' होता.तर आदिलशहाचाच नव्हे तर,
रामदासी इतिहास लिहिला ! मराठ्यांचा अपमान केला !!
परडीच्या गडा,ब्रम्हवादी कंडा,सैतानाचा हंडा
मोंगलाचा हेर होता साला !!
(संदर्भ:-Exposition of cosmic truth,लेखक-वीर उत्तमराव मोहिते.पान.नं.६१)
म्हणजे बघा....! रामदास हा फक्त विजापुरच्या आदिलशहाचाच नव्हे तर मोगल बादशाह औरंगजेबाचा सुद्धा 'हेर' होता.या औरंगजेबा बरोबर रामदासाने मासान्न(मटन) स्वीकारले.त्या बाबत हा घ्या पुरावा,
मांस धृताने चपचपित अन्न !
पुलाव सानक पुढे ठेउन (औरंगजेब)
स्वीकार म्हणे कर जोडून,तव हास्य आले समर्था !!१०७!! दासविश्राम धाम !!
या रामदासाला मटन बघून आनंद झाला.याचा हा पुरावा खुद्द त्याच्या शिष्यानिच नोंदवले आहे.इतकेच नव्हे तर रामदासी मनोवृति म्हणजे 'मुखमे  राम,बगलमे नारी' असा हा भटी गौड़बंगालाचा वासनांध बाजार आहे.म्हणजे रामदास हा 'सदगुरु' म्हणण्याच्या सुद्धा लायकीचा नव्हता.कारण त्याचे अनेक ब्राम्हण बायकांशी अनैतिक शारीरिक संबंध होते.या बाबत विद्दवान इतिहासकार न.र.फाटक लिहितात,  "शिष्यानिंचा अपवाद.....रामदासांच्या शिष्यांची संख्या चाफळचे देवस्थान निर्माण होण्यापूर्वीच वाढू लागली होती.त्यात कित्येक बालविधवा स्त्रियाही होत्या.कराडची अक्काबाई व मिरजेची वेणुबाई यांची नावे रामदासांच्या शिष्य विस्तारात प्रामुख्याने झळकतात.स्त्री-शिष्यानिंचा हा प्रपंच त्यांच्या संप्रदाय चारित्र्याला मलिनता आणणारा आहे." (संदर्भ:-रामदास आणि पेशवाई,लेखक:-मा.म.देशमुख.पान.नं.३७)
रामदासाचा एक शिष्य 'दिनकर' याच्या ग्रंथात स्त्रीयां बाबत पुढील उल्लेख आहे.दिनकर म्हणतो, "परस्त्री-मग ती सुवासनी असली तरी प्रबोधनात(उपदेशकार्यात) त्याज्य(टाकाऊ) समजावी."कारण....
ज्यांचिया कटाक्षमात्रे अव्यसनी ! योगी भ्रंशती  तत्काळ !!
परवनीता पडता दुष्टि ! निश्कामासिही  अभिलाप उठी !
त्या येकान्ति बोधिता सुखसंतुष्टि ! घडो शके कैसे नि !!९!!
म्हणजे बघा.....!शिष्य सांगतोय,'स्त्रीच्या एका नजरेत योगी,सदगुरु सुध्दा तात्काळ भ्रमिष्ट होतो.स्त्रीच्या एका नजरेत कामवासना जागृत होते.त्या एकांतात असताना विषयसुख घडू   कसे शकत नाही.'शिष्य शेर तर गुरु सव्वाशेर.....!वा....रे रामदासी.आता हा वाचा रामदासी नंगाबाजार न.र.फाटक म्हणतात, "शिष्य संप्रदायात बायका होत्या असे नव्हे,तर त्या खास मेहेरबानितल्या व रात्री शरीरसेवा करणार्या होत्या.जेव्हा रामदास मठात राहात तेव्हा गाद्या-गिरद्या,पलंग आणि शिष्यानी असा त्यांचा झोपेचा सरंजाम असे." (पुष्ट २६८-२६९) (संदर्भ:-रामदास आणि पेशवाई.लेखक-मा.म.देशमुख.पान.नं.४१)
रामदासी प्रताप एवढ्यावर संपतील तर ते रामदासी कसले,हा रामदास वेनुबाईचे लुगड़े नेसून सतत आकरा दिवस हिंडत होता.रामदासाने केलेल्या रंडीबाजीचे समर्थंण त्याचाच एक शिष्य 'भिमस्वामी' आपल्या चरित्रात खुद्द रामदासाच्या तोंडूनच घडवले आहे.ते असे.....
सदगुरुचा कधी ना यावा वीट ! जरी झाला भ्रष्ट सर्वोपरी !!
जार कर्म जरी केले सदगुरुनी ! मानावे शिष्यानी कृष्णरूप !! (पृष्ट २६५,वि.न्यां.विस्तार जुलै १९२९)
याचा अर्थ सांगण्याची आवश्यकता वाटत नाही.कारण रामदासाने शिष्यानिशी केलेल्या संभोगाचे हे निर्लज्ज रामदासी समर्थंण आहे.ते ही खुल्लम खुल्ला....! इतके धंदे करणार्या रामदासाचा आणखी एक उद्योग म्हणजे 'दासबोध'! लग्न मंडपातून पलून जाणार्या रामदासाचा म्हणे 'संसार उपयोगी ?' ग्रंथ.ज्या प्रमाणे रामदास हा भंडग त्याच प्रमाणे त्याचा 'दासबोध' म्हणजे निव्वळ भटी बकवास अन भक्कस.हे त्यातील उदाहरणा वरून बघा.....दासबोध ब्राम्हण श्रेष्ठवाचा ठेंबा मिरवते.त्याचा हा नमुना....अर्थात रामदासाची जातीयवादी शिकवण म्हणजे 'दासबोध!' बहुजनानो.....वाचा....समजुन घ्या 'बोध'.रामदासाची दासबोधी विषारी लेखणी बामणी वर्चस्व कसे मिरवते....आणि बहुजनाना कसे हीनवते.....!
अंतर तो एक खरे,परी संगती घेऊ नये महारे !
पंडित आणि चाटी पोरे ! एक कैशी !!
अर्थ:-अंतर समजुन घ्या.महाराना सोबत घेऊ नका.पंडित आणि चाटी(लहान) पोरे एक कशी असू शकतात.
गुरु तो सकलाशी ब्राम्हण ! जरी तो झाला क्रियाहीन
तरी तयासीच शरण ! अनन्यभावे असावे !!
अर्थ:-ब्राम्हण हाच सर्वाचा गुरु आहे.जरी तो आचारभ्रष्ट आणि नीच असला तरी त्यालाच शरण जावे.
असो ब्राम्हण सुरवर वंदिती ! तेथे मानव बापुडे किती !
जरी ब्राम्हण मूढ़मती ! तरी तो जगद्व्द्य !!
अर्थ:-ब्राम्हनास साक्षात् देव नमस्कार करतात.त्या ठिकाणी सामान्य माणसाची काय लायकी आहे ? एखादा ब्राम्हण अड़ाणी,मुर्ख असला तरी तो श्रेष्ट आहे.
बहुजनानो.....वाचा....विचार करा ! अशा ब्राम्हणवादाचे व ब्राम्हनाचे उदात्तीकरण करणार्या 'दासबोधात' बहुजन समाजाची यथेच्छ निंदा-नालस्ती करण्यात आलेली आहे.हाच रामदास 'दासबोधात'  म्हणतो.....
देवा ब्रम्हणा राज्य करी ! तो एक मुर्ख !!
अर्थ:-देवा-ब्रम्हणांवर राज्य करणारा व्यक्ति मुर्ख असतो.
छत्रपति शिवरायानी ब्रम्हणांवर राज्यच केले नाही.तर वेळ पडल्यास त्यांना कठोर शिक्षाही दिल्या.अशा छत्रपति शिवरायाना हा रंडीबाज गोसावड़ा 'मुर्ख' समजतो.
बरं.....गुरु ब्राम्हणांचाच करा म्हणणारा रामदास बहुजन समाजाचा गुरु केल्यास शिष्याला काय म्हणतो,तर......
नीच यातिचा गुरु ! तोही कानकोंडा विचारू !
ब्रम्हसभेसी  जैसा चोरु ! तैसा दडे !!
अर्थ:-बहुजन समाजाला नीच म्हणून,या जातीचा गुरु केल्यास उच्चवर्णीय ब्राम्हण सभे मध्ये एखाद्या चोराने कोपर्याला बसावे तशी शिष्याची अवस्था होते.
म्हणजे बघा....!रामदासी हेका....अन गुरुपदी मलाच 'ठोका'...!इतर जातीचा गुरु केला तर शिष्याला सुध्दा चोरटा ठवणारा भंडग रामदास आणि त्याचा भंकस 'दासबोध' ! याच दासबोधातील जातीयवादी 'हगनदारीचा' हा घ्या आणखी एक पुरावा.....
महार,धेंड,चांभार ! त्यांचे राखावे अंतर !
राखावी बहुताची अंतरे ! भाग्य येते तद नंतरे !!
अर्थ:-महार,मांग,चांभार यांच्या पासून लांब राहवे.त्यांना शिऊ नये.तरच भाग्य उजलेल.
खरं तर...! हा 'दासबोध' नसून 'उदासबोध' आहे.अशा अनेक पोथ्या,पुराणे,ग्रंथ ही भटा-ब्राम्हणांची 'रोजगार हमी योजना' आहे.त्या रोजगार हमी पैकीच एक म्हणजे 'सदगुरु बैठका' या होय ! जो रामदास छत्रपति शिवरायांचा शत्रु आहे.त्या स्त्रीलंपटाचे उदात्तीकरण म्हणजे शिवरायांचा अपमानच ! आणि जो रामदास स्वत:  रंडीबाज आहे.त्याच्या 'सदगुरु बैठका'  म्हणजे 'छिनाल धंदा'! या छिनालबाजील जोडयाने मारले तरी कमी आहे.पण जोड़ा घाण करण्यापेक्षा,शब्दानेच मार देऊ या....तो ही त्यांना समजेल अशा भाषेत.....अरे रामदाश्या...!
मनाची नको लाज ठेवू तरी तू !
जनाची तरी ठेव पळपुटया नागडया थू !!
(संदर्भ:-हिंदू:जगण्याची समृद्ध अडगळ.लेखक-भालचंद्र नेमाडे.पान.नं.४५१)
बहुजनानो......अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली....! सावधान व्हा......सावधान....! रामदासी 'सदगुरु बैठका' वर बहिष्कार टाका.आदिलशहा,औरंगजेबाचा 'हेर' असणार्या 'स्त्रीलंपट,रंडीबाज' रामदासाचे उदात्तिकरण मोडून काढा ! छत्रपति शिवरायांचा स्वाभिमान जपा ! ऐपत नसताना बैठकितला 'रामदासी देव्हारा,कुंकू घेऊ नका....! आयुष्यातील अमूल्य वेळ,पैसा बरबाद करू नका...! त्या पेक्षा पोरा-बालाना शिकवा...!त्यांना कंप्यूटर,विन्यानवादी पुस्तके घेउन द्या.न्यान-विन्यानाचा विचार स्वीकार...!आपल्या हक्क-अधिकारासाठी लढा...!कुणाचेही 'दास'  होऊ नका....! जागे व्हा...आणि रामदास व रामदासी बैठकाचे सनातनी विष गादून टाका...! अन्यथा......परीस्थिति अटल आहे.

गांडू भडवे रण चढ़े,मर्दोंके बेहाल !
पतिव्रता भुकण मरे,पेढे खाये छिनाल !

Sunday, February 6, 2011

मिडियाचा दुटप्पीपणा...!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्यावर सध्या मिडीयातून टिका करण्याची स्पर्धा सुरु आहे.कारण काय तर,दादानी केलेले तथाकथित वक्तव्य.या प्रकरणावर सर्व अंगाने चर्चा होणे आवश्यक आहे.असे मला वाटते.या निमित्ताने काही प्रश्नाची उत्तरे शोधावी लागतील.त्यातील अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे,जेव्हा जेव्हा मिडियाशी संबंधित कोणतेही प्रकरण घडते.तेव्हा तेव्हा मिडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सांगितले जाते.पण वास्तव काय आहे ? "मिडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे का ?'' तर या प्रश्नाचे उत्तर पूर्णता नकारार्थी आहे.कारण भारतीय लोकशाहीचे केवळ तिन स्तंभ आहेत.आणि ते म्हणजे कायदेमंडल,न्यायपालिका आणि प्रशासन हे होय.यामध्ये कुठेही सतत्त्याने सांगितली जाणारी ''तथाकथित पत्रकारिता" याचा समावेश नाही.हे आपण समजुन घेतले पाहिजे.त्यामुले सातत्याने केली जाणारी "चौथ्या स्तंभाची" ओरड ही बनवेगिरी आहे.

आता,आपण अजितदादाच्या वक्तव्याकडे पाहू या....! मुलामध्ये जे काही घडले.ते मिडीयाच्या माध्यमातूनच लोकाच्या समोर आले आहे.आणि आज घडीला मिडीयावर विश्वास ठेवण्या लायक वातावरण आहे का ? याचा अर्थ असा अजिबात नाही की सर्व मिडियाच याला जबाबदार आहे.आज ही आपल्या जिवाची बाजी लावून पत्रकारिता करणारी "ग्रामीण पत्रकारिता" मी जवलुन पाहिली आहे.पण नेमके याच्या उलट "शहरी पत्रकारिता" चे वास्तव आहे.कारण नागपुर हिवाळी अधिवेशना दरम्यान आंदोलनकर्त्याच्या बातम्या लावण्यासाठी ''पैसा" मागितला जातो.हे मी स्वत: अनभुव घेतला आहे.मग या पार्श्वभूमीवर अजितदादाच्या मिडिया प्रकरणाकडे पाहिले पाहिजे.                                  
राज्यामध्ये दोन नेत्यांन बाबत मिडिया कसा भेदभाव करते हे पहा.याना अजितदादाची प्रत्येक गोष्ट कडू लागायला लागली ती "दादोजी कोंडदेव प्रकरणा" पासून.कारण या प्रकरणात दादानी कायदेशिर लोकशाहीवादी भूमिका घेतली होती.आणि नेमकी तीच मिडियातिल "ब्राम्हणवाद्याची पोटदुखी" आहे.एका बाजूला अजितदादाना अडचनीत आणण्याची एक ही संधि न सोडणारा मिडिया राज ठाकरे बाबत मात्र,राज ठाकरे उठले,राज ठाकरे बसले,राज ठाकरे हसले,राज ठाकरे रडले,राज ठाकरे हगले,राज ठाकरे मुतले,राज ठाकरे पादले या बातम्या सुद्धा "ब्रेकिंग नियुज" होतात.आणि हे सर्व जनतेला काही कळतच नाही या अविर्भावात दाखवले जाते.त्या मुले अजितदादाच्या मिडिया प्रकरणाला जास्त महत्व देने जरुरीचे वाटत नाही.आणि मिडियाने पण एक बाब समजुन घेतली पाहिजे....ऐ जो पब्लिक है,सब जानती है...!

Friday, February 4, 2011

'नथू' मध्ये काही 'राम' नाही....!

सध्या "मी नथुराम गोडसे बोलतोय"या नाटक वरून किरकोळ वाद सुरु आहे.महत्वाचे म्हणजे ज्या नाटकावरून हा वाद सुरु आहे.ते मी पाहिले आहे आणि ते तर अत्यंत सुमार दर्जाचे नाटक आहे.मुलामध्ये 'नथू'तच काही 'राम' नाही.त्याचे आणि सावरकर यांचे 'अनेतिक शरीरिक संबंध' होते.ही गोष्ट जग जाहिर आहे.तसेच तो फक्त 'मोहरा' होता.त्याचा बोलवता 'धनी' सावरकर हाच होता.'नथू' समर्थक किती ही बोंबले तरी सत्य बदलणार नाही.पाकिस्थान निर्मितिला कारनिभुत म्हणून महात्मा गांधी ची हत्या केल्याचे 'नथू' वाद्याचे समर्थन लगडे आहे.महात्मा गांधी 'ब्राम्हणवादाला' अडचन ठरत होते.'नथू' समर्थक नाटकाच्या विरोधकाना 'विचाराचा विरोध विचारानी करण्याचा' हस्यासपद सल्ला देत आहेत.मुलामध्ये 'नथू' ही एक 'विकृति' आहे.आणि त्याला विचारानी विरोधाचा सल्ला म्हणजे 'रांडे कडून पतिव्रते'चा आव आणण्या सारखे आहे.जर विचारानी लढा द्यवयाचा होता.तर 'बाबरी मशीद का पाडली ? आणि मालेगाव व इतर ठिकाणी आतंकवादी हल्ले का केले ? या प्रश्नाची उत्तरे या 'ब्राम्हणवाद्यंन' कडे नाहीत.आणि हे सत्य आहे.
   

वाकल्या गर्विष्ठ माना...!

प्रसंग पहिला
दिंनाक : ५ फेब्रुवारी २००१,
स्थल : कर्मवीर भाउराव पाटिल महाविद्यालय,पंढरपुर
कार्यक्रम:-"जिमखाना डे"चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
वेळ:- सकाळी ११:३०
(महाविद्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त हजर आहे)
                      पंढरपुर मधील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाउराव पाटिल महाविद्यालयाचा "जिमखाना डे"चा वार्षिक कार्यक्रम सुरु झाला होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुने/वक्ते म्हणून तथाकथित शिवशाहीर ब.मो तथा बाबासाहेब पुरंदरे हे उपस्थित होते.बाबासाहेब पुरंदरे हे भाषण करण्यासाठी उभे राहिले ते "जय भवानी...!जय शिवाजी....!" या घोषनांनच्या निनादात.बाबासाहेब पुरंदरे हे डायसवर पोहचले,तोच एक विद्यार्थी कुणाच्या लक्षात येण्याच्या आत डायस जवळ गेला आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हातात एक कागद दिला.बाबासाहेब पुरंदरेनी कागद पहिला व चूरगालुन फेकून दिला.आणि हिटलर,मुसोलिनी यांची नावे घेत आपले भाषण सुरु केले.बाबासाहेब बराच वेळ बोलत राहिले.पण....तेवढ्यात अचानक विद्यार्थ्यांन  मधून आवाज आला......."बाबासाहेब पोथी-पुराण बंद करा.आणि शिवजयंतीच्या तारीख-तिथि वादाचा खुलासा करा...!"तसे बाबासाहेब हडबडले...आणि "मी या  परिस्थितित  भाषण करू शकत नाही" असे म्हणाले आणि आपल्या जागेवर रागाने जाउन बसले.महाविद्यालयाचे प्राचार्य बोलायला उभा राहिले आणि "ज्यांना कार्यक्रमासाठी बसायचे नाही अशा विद्यार्थ्यानी बाहेर जावे."असे फर्मावले.व बाबासाहेबाना पुन्हा भाषण सुरु करण्याची विनंती केली.बाबासाहेब पुन्हा भाषणाला काही झालेच नाही या अविर्भावात उभे राहिले.आणि.....सभा मंडपात एकच आवाज दणाणला आणि तो होता....जय जिजाऊ...! जय शिवराय....!शिवजयंती तारीख-तिथीचा वाद लावणारया  बाबा पुरंदरेचा धिक्कार असो....!आणि सभेत मागील खुर्च्या पुढे जावून पडू लागल्या.पोलिसानी फास आवळला.पत्रकारांच्या नजरा,कैमेरा गोंधलाच्या दिशेने वळले.कोणालाच काय घडत आहे समजत नव्हते.आणि आवाज घुमला "अरे....आवाज कुणाचा..."प्रति आवाज आला"संभाजी ब्रिगेडचा" होय......संभाजी ब्रिगेडचा...! हेच माझ्या आयुष्यातिल पहिले आंदोलन.आणि मी आणि माझ्या सहकार्यानी  ब्राम्हणशाहिला दिलेला पहिला दणका...!
              महाराष्ट्र व देशा मध्ये छत्रपति शिवाजी महाराजान  बद्दल ब्राम्हनानी अनेक वाद निर्माण करुन ठेवले आहेत.त्या मधील एक वाद म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेचा वाद होय.या वादाची पार्श्वभूमी सर्व प्रथम आपण पाहुया.छत्रपति शिवाजी महाराजांच्या जन्म तिथिच्या वादाची सुरवात भटमान्य टिळकाने केली.हा वाद अनेक वर्ष सुरु राहिला.आणि १९६६ साली मुख्यमंत्री वसंतदादा पाटिल यांनी इतिहास अभ्यसकाची एक समिति नेमली.यासमिति मध्ये न.र.फाटक,ग .ह .खरे ,वा .सी .बेंद्रे ,दत्तो वामन पोतदार ,डॉ.आप्पासाहेब पवार आणि ब.मो .म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांचा समावेश होता.या समितीने शासनाच्या पैशाचा अनेक वर्ष चुराडा केल्या नंतर फाल्गुन वद्य तृतीय या तिथिच्या बाजूने आपला निर्णय दिला.नेमके त्याच वेलेला मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांनी शिवजयंती तारखेने साजरी केली जावी अशी मागणी शासनाकडे लावून धरली होती.१९९५ साला पासून मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड व इतर बहुजन संस्था आणि संघटना १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यास सुरवात केली होती.शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने १५ फेब्रुवारी २००० च्या जी.आर.द्वारे शिवजयंतीची १९ फेब्रुवारी ही शासकीय समितीने मान्य केलेली तारीख मान्य करुन जाहिर केली.
                 पण यामुले शिवचरित्र वादातीत ठेवण्याच्या ब्राम्हनाणच्या षडयंत्रावर  पाणी पडले होते.म्हणून कालनिर्णय केलेंडरचे साळगावकर यांनी वर्तमानपत्रात मोठमोठ्या जहिराती देऊन "शिवजयंती १२ मार्च रोजीच"या स्वरुपाचे आवाहन केले.व आपल्या मुद्दयाच्या समर्थनासाठी अनके इतिहास अभ्यासकाची पत्रे प्रसिद्ध केली.त्या पत्रात पहिले पत्र बाबासाहेब पुरंदरे यांचे होते.बाबासाहेब पुरंदरे यांनी शासनाच्या समितीत असताना १९ फेब्रुवारी च्या बाजूने आपले मत दिले होते.आणि बाहेर मात्र आपला बामनीकावा दाखवत तिथिचे समर्थन केले होते.
                  याच पार्श्वभूमीवर आम्ही महाविद्यालयात रितसर निवेदन देवून खुलासा करण्याची मागणी केली होती.पण आमच्या मागनिचा कागद फेकून देत त्यांनी आपली जात दाखवली.त्याचा परिणाम वरिल प्रसंग घडण्या पर्यंत गेला.कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ घातला म्हणून आम्हाला पोलिसानी महाविद्यालयातुन बाहेर काढले.आम्ही महाविद्यालयाच्या गेटवर घोषणाबाजी चालू केली.बाबासाहेब पुरंदरेची गाड़ी बाहेर जाऊ न देण्याचे ठरले.परिस्थिति हाता बाहेर जात असल्याचे पोलिसाच्या लक्षात आले.व त्यानी आमच्याशी संपर्क साधला.व शिवजयंतीच्या तारीख-तिथि वादाचा खुलासा केल्याशिवाय आम्ही बाबासाहेब पुरंदरेची गाड़ी बाहेर जाऊ देणार नसल्याचा निर्धार बोलुन दाखवला.पोलिसानी मध्यस्थी करण्याचे मान्य करुन बाबासाहेबाना आमचा निरोप दिला.बाबासाहेबानी आम्हाला विश्रामग्रहावर पाच मिनिट वेळ देण्याचे मान्य केले.आणि नेमके बाबासाहेब पुरंदरे इथेच आमच्या जाल्यात अडकले....!
                  विश्रामग्रहावर जबरदस्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.आम्ही साधारण १०० ते १५० कार्यकर्ते आगोदरच विश्रामग्रहावर पोहचलो होतो.पोलिस  बंदोबस्तात बाबासाहेब पुरंदरे यांचे आगमन झाले.मी त्यांना बसण्यासाठी खुर्ची दिली.आणि मी बाबासाहेब पुरंदरेना प्रश्न विचारन्यास सुरवात केली.
मी:-आपण शासनाने नियुक्त केलेल्या  शिवजयंतीच्या तारीख निश्चिती करण्याच्या समिति मध्ये होता.त्या वेळेस आपण १९ फेब्रुवारी च्या बाजूने आपले मत दिले होते.आणि आता आपण  कालनिर्णय केलेंडरचे साळगावकर यांनी वर्तमानपत्रात मोठमोठ्या जहिराती देऊन "शिवजयंती १२ मार्च रोजीच"या स्वरुपाचे आहवान केले त्याच्या समर्थनात पत्र दिले आहे.त्यामुले शिवप्रेमी मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मग शिवप्रेमीनी कोणती शिवजयंती साजरी करावी.
बाबासाहेब पुरंदरे:-छत्रपति शिवाजी महाराज हे आपले राम,कुष्ण या प्रमाणे देवत आहेत.ज्याप्रमाणे आपण राम,कुष्ण यांची जयंती तिथिने साजरी करतो.त्याप्रमाणे छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती तिथिने साजरी केली पाहिजे.असे माझे मत मी शासनास कळविले आहे.
मी:-पण आपण तर शासनाच्या अहवालात तारखेची बाजु घेतली आहे.आणि राम,कुष्ण हे देव पुरुष आहेत.आणि शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत.त्यांची तुलना आम्हाला मान्य नाही. (या मुद्द्यावर बाबासाहेब हडबडले)
बाबासाहेब पुरंदरे:-ते माझे सार्वजनिक  मत आहे.हे माझे व्यक्तिगत मत आहे.
मी:-मग यापैकि कोणत्य मताने आम्ही शिवजयंती साजरी करावी.
बाबासाहेब पुरंदरे:-अर्थाथच तिथिने साजरी केली पाहिजे.कारण आपण हिंदू आहोत.आणि हिन्दुनी प्रत्येक सण तिथिने साजरा केला पाहिजे.आणि शिवाजी महाराज हे हिंदू पदपादशाह आहेत.
मी:-जर  शिवाजी महाराज हे हिंदू पदपादशाह आहेत.तर मग ब्राम्हनानी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध का केला.आणि स्वता शिवाजी महाराजानी आपणाला हिंदू पदपादशाह असे कधीच म्हणून घेतले नाही.आणि तिथिने जयंती साजरी करण्यासाठी फक्त शिवाजी महाराजच अपवाद का ?  सावरकर,टिळक,आणि इतर नेत्याची जयंती तारखेने साजरी का करतात ?
बाबासाहेब पुरंदरे:-(या प्रश्नावर बाबासाहेब भलतेच अडचनित आले)त्याचे काय आहे.ज्यांचा जन्म स्वातंत्र्य पूर्व झाला आहे.त्यांची जयंती तिथिने केली जाते.आणि स्वातंत्र्या नंतर ज्यांचा जन्म झाला आहे.त्यांची जयंती तारखेने केली जाते.(बाबासाहेब प्रचंड दबावखाली आल्यामुले काहीही उत्तरे देऊ लागले.आणि सारखे आपल्या अंगरक्षका कडे पाहू लागले.)
मी:-मग आपला आणि सावरकर,टिळकांचा जन्म केव्हाचा आहे ?(या प्रश्नावर बाबासाहेब उसळले आणि म्हणाले )
बाबासाहेब पुरंदरे:-जयंती ही मेल्या नंतर साजरी करतात.आणि आपण मला मयताच्या यादीत सामिल करत आहोत.
मी:-तो भाग महत्वाचा नाही.मुद्दा हा आहे की जर तिथिनेचा जयंती साजरी करायची तर शिवाजी महाराजच अपवाद का ? आणि जयंती तिथिने साजरी करायची तर राज्याभिषेक तारखेने का साजरा केला जातो.(इथं शिवप्रेमिनी एक मुद्दा लक्षात घ्यावा.ब्राम्हण २००१  सालाच्या आगोदर तारखेने राज्याभिषेक साजरा करत होते.पंढरपुर मधील बाराभाइ तालमितिल तरुण २००१ पूर्वी अनेक वेळा तारखेच्या राज्याभिषेक सोह्ल्यासाठी हजर राहिलेले आहेत.आणि महत्वाचे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे या वेळी हजर असत.शिवजयंतीची तारीख निश्चित झाल्या नंतर ब्राम्हनानी डावपेच बद्दला आणि राज्याभिषेक तिथिने साजरा करण्यास सुरवात केली.आणि नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.पण तो कोल्हापुरचे युवराज संभाजीराजे छत्रपति यांनी शिवराज्याभिषेक प्रतिवर्षी  ६ जून लाच साजरा करुन मोडित काढला.)
बाबासाहेब पुरंदरे:-(थरथरत)कोण म्हणत शिवराज्याभिषेक तारखेने साजरा होतो ?(मी बाबासाहेब पुरंदरेच्या पुढे बाराभाइ तालमितिल तरुण उभे केले,मग बाबासाहेब पुरंदरेची बोलतीच बंद झाली.)
मी:-बाबासाहेब मला सांगा,तिथि नुसार कोणताही कार्यक्रम घ्यावयाचा झाल्यास तारीख बदलत रहते हे खरे आहे का ?
बाबासाहेब पुरंदरे:-(सावधपणे)हो,कारण आपल्या पंचाग नुसार २१/ २२ दिवसाचा फरक पडतो.त्या मुले तारीख एक न येता बदलत राहते.
मी:-मग आपण गेली अनेक वर्ष ६ जून रोजीच रायगडावर काय करत असता ?(बाबासाहेब पूर्ण गोंधलूँन गेले होते,हताश झाले होते.)
बाबासाहेब पुरंदरे:-(या प्रश्नाचे उत्तर न देताचा उठ्न्याचा प्रयत्न करू लागले.)
मी:-बाबासाहेब आपणाला विनंती आहे की चर्चा अजुन संपलेली नाही.तरी आपण बसून राहवे.अन्यथा निर्माण होणार्या परिस्थिला आपण जबाबदार राहाल.(मग मात्र,बाबासाहेब पुरंदरे आपल्या जागेवर बसले)
मी:-आपण जाणीवपूर्वक शिवजयंती तारीख-तिथीचा वाद निर्माण केला आहे.असा आमचा आपल्यावर आरोप आहे.त्या बद्दल आपले काय म्हणणे आहे ?
बाबासाहेब पुरंदरे:-(अत्यंत हताशपणे)हवे तर तसे समजा....!
मी:-या आपल्या कृत्या बद्दल आपण समस्त शिवप्रेमिची माफ़ी मागितली पाहिजे.
बाबासाहेब पुरंदरे:-मी आपली माफ़ी मागतो.
मी:-आपण आता मागितलेली माफ़ी आम्हाला लेखी द्यावी लागेल.
बाबासाहेब पुरंदरे:-(या वर मात्र त्यांचा राग अनावर झाला) हा...हा...तर..! सरळ सरळ बलत्कार आहे.बळजबरी आहे.(वातावरन एकदम तंग झाले)
मी:-(मोठ्याने)तुम्हाला,माफ़ीनामा लिहून द्यावाच लागेल.आणि राहिली बाब बलत्कार,बळजबरी करण्याची तर आम्ही ती अजुन केलेली नाही.आपली इच्छा असेल तर त्याचा ही नमूना दाखवतो.....!
                    आणि.......मग मात्र........वाकल्या गर्विष्ठ माना.....या शिवमंदिरी...!  बाबासाहेब पुरंदरेच्या आयुषातिल ही पहिली हार होती.आणि आम्ही ब्राम्हनाना दिलेली पहिली मात.या नंतर बाबासाहेब पुरंदरे या नावाचे गारुड बहुजन समाजाच्या मनावरुन कमी होत गेले.आणि बाबासाहेब पुरंदरेच्या मागे शिवदशा लागली ती आज पर्यत कायम आहे.या दिवसी माझा वाढदिवस असतो.तो आम्ही बाबासाहेब पुरंदरेचा माफीनामा घेहुन साजरा केला.अजुन असे अनेक वाढदिवस मला साजरे करायला आवडेल.

जय जिजाऊ ! जय शिवराय !!

बाबा पुरंदरेचा स्वताच्या हस्ताक्षर मधील माफीनामा



प्रसंग दुसरा
दिंनाक : २० ओक्टोबर २००३,स्थल : पंढरपुर वेळ:- सकाळी ७:३० 
मी नेहमी प्रमाणे सकाळी उठून पेपर वाचत होतो.तेवढ्यात फोन वाजला.मी फोन घेतला......
मी:-हेलो....कोण बोलतय...!
उत्तर:-जय जिजाऊ....!अध्यक्ष,मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता बोलतय...!
मी:-जय जिजाऊ...!बोला....काय काम आहे ?
उत्तर:-अध्यक्ष,आजचा दैनिक पुण्यनगरी आणि दैनिक वार्ताहर बघा.शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या बद्दल काय लिहले आहे ते...?
मी:-ठीक आहे...मी पाहतो....आणि कळवतो...१
उत्तर:- ठीक आहे...आदेशाची  वाट पाहतो....जय जिजाऊ !
मी:-जय जिजाऊ ! 
मी तसाच उठलो आणि घरासमोरील पेपर स्टॉलवरून दैनिक पुण्यनगरी आणि दैनिक वार्ताहर घेतला.आणि त्यातील "बोलक्या पत्थरा"ची जहिरात वाचून तळपायाची आग मस्तकात गेली.जहिरात होती,"संत तुकाराम घाबरून गेले,पांडूरंगाला 'धाव घाली विठू आता चालू नको मंद ',असे म्हणून गाऊ लागले.अहो तुम्ही का घाबरता ? तुकाराम महाराजांना घाबरायला पाहिजे"अशा शीर्षकाखाली प्रसिध्द केली.मी तातडीने त्या जहिराती वरील फोन नंबर लावला.तो नंबर पंढरपुर मधील "बोलक्या पत्थरा"ची विक्री करणारे एका ब्राह्मण व्यक्तीचा होता.मी  संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष बोलतोय हे शब्द ऐकताच त्याची गाळण उडाली.आणि तो त-त प-प करू लागला.मी त्याला जहिराती बद्दल जाब विचारला.तसा त्याने आपला या जहीरातिशी संबंध नसल्याचे सांगुन मला "बोलक्या पत्थरा"चे मालक असणार्या बडोद्याच्या मधुसुधन पटवर्धनचा नंबर दिला.मी तात्काळ बडोद्याला फोन लावला.   
मी:-हेलो....मधुसुधन पटवर्धनचा नंबर का ?
उत्तर :-(वयस्कर थरथरनारा आवाज आला)मी मधुसुधन पटवर्धन बोलतोय....!
मी:-मी अमरजीत पाटिल,संभाजी ब्रिगेडचा पंढरपुर तालुका  अध्यक्ष बोलतोय....!                                           
मधुसुधन पटवर्धन:-बोला...मी आपल्यासाठी काय करू शकतो....!
मी:-अहो....!पटवर्धन.....आपण आपल्या "बोलक्या पत्थरा"च्या जहीरातित राष्ट्रपुरुष संत तुकाराम महाराज आणि छत्रपति शिवाजी महाराजाचा वापर केला आहे.हा त्यांचा अपमान आहे.कारण दोन्ही व्यक्ति या प्रयत्नवादी होत्या.दैववादी नव्हत्या.आणि आपण वापरलेला अभंग हा संत चोखामेला यांचा आहे.
मधुसुधन पटवर्धन:-आपले म्हणणे बरोबर असेल.पण ती जहिरात आहे.त्यामुले अशा चूका होणारच..!
मी:-पण....!संत तुकाराम महाराज आणि छत्रपति शिवाजी महाराजाचा वापर जहिरातीसाठी करने गैर आहे.आणि महाराष्ट्रा मध्ये सध्या इतिहास शुध्दीकरण चळवळ चालू आहे.आपल्या या जहिरातीमुले महाराष्ट्रा मध्ये तमाम शिवप्रेमी आणि वारकरी संप्रदाय यांच्या भावना दुखावल्या आहेत.त्याचे काय...?
मधुसुधन पटवर्धन:-त्या बाबत मी आता काही करू शकत नाही.
मी:-ठीक आहे..!माझे काम मी केले आहे.उद्या या प्रकरणाचा तुम्हाला त्रास झाला तर....नंतर बोलू  नका...!
आणि मी फोन बंद केला.संभाजी  ब्रिगेडच्या तगडया यंत्रनेचे कामकाज सुरु झाले.आणि दिवसभर मी निश्चित राहिलो.दुसर्या दिवशी म्हणजे दिनांक २१ ओक्टोबर २००३ रोजी दुपारी फोन वाजला.मी फोन उचला.
मी:-हेलो....कोण बोलतय...!
उत्तर:-मी मी मधुसुधन पटवर्धन बोलतोय....! अमरजीत पाटिल साहेब आहेत का ?
मी:- बोला....पटवर्धन...काय म्हणताय...!
मधुसुधन पटवर्धन:-अहो....पाटिल साहेब,मला या संकटातुन वाचवा हो....!
मी:-अहो....कसले संकट ? मी समजलो नाही...!
मधुसुधन पटवर्धन:-अहो...!काल नाही का तुम्ही मला फोन केला होता.आणि मला मी "बोलक्या पत्थरा"च्या जहीरातित राष्ट्रपुरुष संत तुकाराम महाराज आणि छत्रपति शिवाजी महाराजाचा वापर केला आहे.त्या बद्दल महाराष्ट्रा मध्ये शिवप्रेमी आणि वारकरी संप्रदाय यांच्या भावना दुखावल्या आहेत.हे कळवले होते.
मी:-हा...हा...!ते होय....!मग त्याचे काय...?
मधुसुधन पटवर्धन:-अहो...!आपण मला काल किती व्यवस्थित समजाऊंन सांगितले होते.पण तुमचा फोन झाल्या नंतर मला काल दिवसभर आणि रात्री अपरात्री अनेक फोन आले हो...आणि फार अश्लील बोलले हो...!काही तर तुमच्या मुली भ्रष्टऊ असे म्हणाले...!आपण मला यातून वाचवा हो....!मी आपण सांगेल ते प्रयश्चित घेण्यास तयार आहे.
मी:-काका मी अगोदरच सांगितले होते.तुम्ही ऐकले नाही काय करणार ?
मधुसुधन पटवर्धन:-अहो...!आम्ही शेन खाले असे समजा.पण यातून मार्ग काढा.
मी:-हे बरे आहे...!शेन खाताना खायाचे आणि वरून प्रयश्चित घेण्यास सुद्धा तयार...!
मधुसुधन पटवर्धन:-आपण सांगाल ते मी करण्यास तयार आहे.आपण मला मार्गदर्शन करावे.आपण मला गुरु प्रमाणे आहात.
मी:-अहो...पटवर्धन..!मी फक्त २४ वर्षाचा आहे.(त्या वेळेस हे वाचकानी लक्षात घ्यावे)
मधुसुधन पटवर्धन:-अहो...आपण ज्या पध्दतीने मला समजून सांगितले.त्या नुसार आपण मला गुरुच आहात.मी काय करावे ते मला सांगावे.    
मी:-मग असे करा..!दैनिक पुण्यनगरी आणि दैनिक वार्ताहर या दोन्ही पेपर मध्ये माफीनामा छापून जाहिर माफ़ी मागा.
मधुसुधन पटवर्धन:-मी उदयाच माफीनामा छापून जाहिर माफ़ी मागतो.त्या नंतर तर हे सर्व थांबेल ना...!
.......आणि परत एकदा वाकल्या गर्विष्ठ माना.....! दिंनाक २२ दैनिक पुण्यनगरी आणि दैनिक वार्ताहर या मध्ये पहिल्या पानावर जाहिर माफ़ी मधुसुधन पटवर्धन यांनी मागितली व चुकून सुद्दा आपल्या जहिरातित कोणत्याही महापुरुषाच्या नावाचा वापर येथून पुढे करणार नाही.याची खात्री दिली.माझ्या या कार्याची दखल साप्ता.चित्रलेखा ने घेतली.

"बोलक्या पत्थरा"वाला मधुसुधन पटवर्धन याचा माफ़ीनामा

चित्रलेखा  या महाराष्ट्रातिल आघाडीच्या साप्ताहिकाने घेतलेली दखल